भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आशिया कप २०२५ स्पर्धा होणार की नाही, असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यासंदर्भात आता नवी माहिती समोर येत आहे. आशियाई […]
इंग्लंडविरुद्धच्या आगामी ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खानला स्थान मिळाले नाही. ८ वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या सरफराज खानपेक्षा अनुभवी […]
रतीय क्रिकेट संघाचे पुढील ध्येय इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकणे आहे, ज्यासाठी संघाने सज्जता केली आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. या […]